मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महापालिकांच्या कोरोना उपाय योजनांचा घेतला आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य...
येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
अमरावती ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारणं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातल्या एकूण ५२६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून आज नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुरुवात होत आहे.
१३ मार्चपर्यंत नाम निर्देशनपत्रं भरता येतील. यासाठी उमेदवारानं जात वैधता प्रमाणपत्र...
मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा
मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत...
काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत दीड लाख रोपांचं संगोपन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात अकोला वनविभागाच्या काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत तब्बल दीड लाख रोपांचं संगोपन करण्यात आलं आहे. मार्चमध्ये देशात आलेल्या कोरोना महामारीमुळं त्यापूर्वी लावलेल्या रोपांचं संगोपन...
त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामुळे ब्रह्मगिरी परिसरात गौण खनिजासाठी...
सांगली जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक व्यक्ती, ४२ हजारांहून अधिक जनावरे विस्थापित – जिल्हाधिकारी डॉ....
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104...
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण एकत्र राहून पार पाडू – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण एकत्र राहून पार पाडू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षकांना केलं. आजपासून शाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर ,मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य...
राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट ; शिवसेना, काँग्रेस...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्यावरील कारवाईचा...
विभागीय मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवा
मुंबई : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे तसेच त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांवर सामाजिक न्याय विभागाने भर द्यावा. त्या...











