महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. ही योजना...

अमेरिकन शिष्टमंडळाची विधिमंडळाला भेट

मुंबई : अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग, जो विल्सन, श्रीमती ल्युई फ्रँकेल, ज्युलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधानमंडळाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळ कार्यपद्धती, कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरिषदेचे...

गायाने उत्पादन श्रेणीचा विस्तार केला

उत्तम व आरोग्यदायी ए२ तूप केले लाँच मुंबई : देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गायाने ए२ हे गायीचे दूध लाँच केले आहे, जे सामान्य तुपाच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी आणि उत्कृष्ट...

टीसीएलने क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी सादर केली

मुंबई : भारतीय प्रेक्षकांना टीव्ही पाहण्याचा शानदार अनुभव देण्याकरिता जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल सुविधेने युक्त ८के आणि ४के क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी भारतीय बाजारात...

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...

परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे...

शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर बाजार भावाची माहिती; गुगल प्ले स्टोअरवर ॲप मोफत उपलब्ध

मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव  शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल ॲप विकसित  केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित घसरला, तर मृत्यूदर किंचित वाढला आहे. काल राज्यभरात ५ हजार ३१ ...

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोविड प्रतिबंधक निर्बंधांमधे १५ एप्रिल पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  राज्यभरात १५ एप्रिल पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी...

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे...

मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते,कीटकनाशके व बी-बियाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार...