पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण-कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
पुणे : नैसर्गिक आपत्तीच्यावेळी पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांसाठी आवश्यक असून ते मिळणे त्यांचा हक्कच आहे. विमा हा शेतकऱ्यांसाठीच असून या योजनेत त्यांनाच प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगत या...
गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...
व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ
मुंबई: भारतातील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारा व्हेंचर कॅटलिट्स ग्रुप (व्हीकॅट्स) हा कोव्हिड-१९ साथीच्या काळाती पुन्हा एकदा या श्रेणीत २०२० या वर्षातील अग्रेसर लीडर म्हणून पुढे आला आहे. ही...
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून हजेरी लावली असून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली...
महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...
राज्यातले १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दोन हजार ६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर...
जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन...
सरपंचांच्या मानधनात वाढ उपसरपंचानाही लाभ होणार
मुंबई : राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या...
देवेंद्र फडनवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत – भैयाजी जोशी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत...
ओझीवाने दीपिका पदुकोनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली
मुंबई: ओझीवा हा भारतातील अग्रगण्य स्वच्छ, वनस्पती आधारीत पौष्टिक घटकांचा ब्रँड असून देशभरात आरोग्य आणि फिटनेस क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँडने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोनची ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती...