राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश...

राज्यात १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले...

येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांचा संप स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : ऑटोरिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणारा संप स्थगित करण्यात आल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले आहे. काल मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्रम असणे  व पाणी वापर...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे...

राज्यात ओमायक्रॉनचे नवे २० तर कोविडचे नवे १ हजार ४१० रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या, १०८ झाली आहे. काल आढळलेच्या रुग्णांमध्ये मुंबईतले ११, पुणे...

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कंत्राटदारांना नोंदणीसाठी डिसेंबर अखरेपर्यंत मुदतवाढ

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रु.१.५० कोटी किंमतीपर्यंत नोंदणी असलेल्या ज्या कंत्राटदारांची नोंदणी माहे जानेवारी २०२० ते माहे डिसेंबर २०२० या कालावधीत संपुष्टात आलेल्या अथवा येणाऱ्या सर्व कंत्राटदारांच्या नोंदणीकरणास...

एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...

राज्यात ४२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या ४२३

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२३ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाबाधित २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं...

फलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार – मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची माहिती

भंडीशेगाव येथे फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे उद्घाटन पंढरपूर : पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...