देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी किंवा वर्धक मात्र न...
अनुदानास पात्र घोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यात...
मुंबईत आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्य़ात आलं. आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली....
नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आणि लसीकरण वाढवण्याचं राजेश टोपे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड 19 च्या रुग्ण संख्येमध्ये गेल्या 2-3 दिवसात दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधांविषयी निर्णय घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
मुंबईतल्या भानुशाली ईमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० वर
नवी दिल्ली : मुंबईतल्या फोर्ट विभागात काल भानुशाली या ईमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १० झाली आहे.
आज जे जे रुग्णालयात दाखल असलेल्या एका १७...
अमरावती, नागपुर आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात आज गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. नागपुरातही आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.
वाशिम शहरात आज मध्यरात्री १...
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला शहर श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट इंडियाच्यावतीनं कोची इथं झालेल्या १५ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन...
संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढचे १० दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा...
मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठी...
अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते. अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अमली...