राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले...

विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य...

उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण,क्रीडा व युवक...

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यां सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश...

राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी आहेत – आदित्य ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. आपल्याकडे जंगलं, समुद्र किनारा, किल्ले यासह अनेक...

कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी सहाय्य करण्याकरिता महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासंबंधी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला...

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी, यासाठी शासन...

मुख्यमंत्री यांच्याकडून जळगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची तातडीची मदत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराची खर्चही राज्य सरकार करणार...