विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मात्र राजीनामा द्यायला नकार

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला राज्याचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला आहे. आपण नैतिकतेतून राजीनामा दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज...

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय...

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ....

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

मुंबई : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे....

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची...

जनहिताच्या योजना राबवून सामान्य जनतेला दिलासा द्या – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : जनहिताच्या योजना राबवून विविध जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा उभारण्याची कामं तातडीनं मार्गी लावत सामान्य जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी...

घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करूनही पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरातच विलगीकरण केलेलं असताना पळून गेलेल्या महिलेविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही महिला शारजाह हून १५ मार्च रोजी नागपूर विमानतळावर आली होती. तिला घरातच...

कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा

एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून 1 कोटी रुपयांची मदत मुंबई : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री...

राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक गृहमंत्रालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला यापुढे राज्य सरकारच्या परवानगी शिवाय राज्यात चौकशी करता येणार नाही. राज्याच्या गृहविभागानं तसे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख...