यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन...

१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन मुंबई : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही...

आर्युवेद – युनानी उपचाराच्या मदतीने कोरोनावर एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील- मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद आणि  युनानी उपचार तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे दिल्या, तर त्याच्या मदतीनं एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील, असं...

गोपाल रत्न पुरस्कार – २०२२ साठी अर्ज मागणीकरिता आवाहन

मुंबई : सन-२०१७ नंतर प्रथमच केंद्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने https://awards.gov.in ह्या लिंकवर राष्ट्रीय स्तरावरील “गोपाल रत्न पुरस्कार-2022” करीता अर्ज मागविण्यात येत असून पात्र पशुपालक ,कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था,...

महाविकास आघाडी सरकार योजनांचे फक्त भूमिपूजन नव्हे तर योजनांना गती देणारे आहे – मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार योजनांचे फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज औरंगाबाद इथे पाणी पुरवठा योजनेसह...

राज्याच्या काही भागात उद्या नगर पंचायतीच्या निवडणुका

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात उद्या नगरपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान होत असून त्यासाठीचा प्रचार काल रात्री थांबला. या निवडणूकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.  सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, खानापूर...

ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना...

गुणवत्ता राखल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची आज अधिक आवश्यकता आहे असे सांगताना विद्यापीठाने आपल्या दूरस्थ व मुक्त शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत केल्यास ‘आयडॉल’मधून...

महाज्योती च्या माध्यमातून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री...

मुंबई : विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी ‘महाज्योती’ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेत असून ओबोसीच्या विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी...

गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई :  गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखविण्याची...