कोल्हापूर, सांगलीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीनच्या गोळ्या; सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्यांचेही वितरण

आरोग्यमंत्री चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली मुक्कामी मुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत....

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑनलाईन आयोजन

मुंबई : मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१...

एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या सवलत स्मार्टकार्डला एक महिना मुदतवाढ – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...

चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

रत्नागिरी  : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189  मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे कोविड आढावा बैठक संपन्न

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी...

सर्वोच्च न्यायालयात होणारी मराठा आरक्षणावरची सुनावणी ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आजपासून ही सुनावणी सुरु...

राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार ९१२  नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत ३ कोटी ९३ लाख...

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या राज्यातल्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग काही जिल्ह्यांमध्ये आज सुरु झाले. कोरोनाबाबतच्या परिस्थितीनुसार  शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी १६ जूनपासून कोल्हापूरात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. राज्यभरातले मराठा समन्वयक यासाठी जमा होतील आणि त्यानंतर राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार...

नाशिकमधली साठेबाजी करणारी २ दुकानं सील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तुंची विक्री करतांना मालाची साठेबाजी करणाऱ्या, कृत्रिम भाववाढ करु पाहणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांच्या विरोधात पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पथकं नेमण्यात आली...