टंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री राधकृष्ण विखे-पाटील
पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी
जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांनी घेतला एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ
सोलापूर : जिल्ह्यात अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत ...
राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’
उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन - कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण...
केंद्र सरकारने वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या...
जळगाव जिल्ह्यातले शहीद जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर तांबोळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय...
मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातले शहीद जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर, आज चाळीसगाव तालुक्यात तांबोळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सागर धनगर हे २०१७ ला भारतीय...
विधानसभेत शिवसेना गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीला अध्यक्षांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्षांनी काल एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदावर नियुक्ती केली. तर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता...
पाच वर्षात जिल्हा योजनेत १५ हजार ४७५ कोटी रुपयांची वाढ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मुंबई : राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेत सन २००९-१० ते २०१३-१४ च्या तुलनेत १५४७५ .९९ कोटी रुपयांनी वाढ केली असल्याची माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
२००९ ते २०१४ सरासरी...
महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार
'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न होताना दिसत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन...
प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि इतर उपक्रमांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि संबंधित इतर उपक्रमांचं उद्घाटन केलं. राज्याचं पोलीस दल कौतुक करावं, असं काम करत...