चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!
                    आकाश, तुझा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस हवालदार आकाश गायकवाड यांचे अभिनंदन
मुंबई : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आधीच विरळ झालेले मुंबईतील रस्ते कालच्या चक्रीवादळामुळे अगदी निर्मनुष्य...                
                
            मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट
                    मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...                
                
            मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यात अॅट्रॉसिटी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग...                
                
            ठाणे येथील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात सहा सदस्यीय समितीची स्थापना
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात वर्तक नगर इथल्या वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून सहा सदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्याची घोषणा शासनानं केली आहे.
आज...                
                
            ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
                    मुंबई : २२ जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ३ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची...                
                
            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : कापूस उत्पादक पणन महासंघाला, बँक ऑफ महाराष्ट्रकडून घेणार असलेल्या पंधराशे कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी मंजूर करायचा निर्णय काल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या...                
                
            संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून  पुढचे १० दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा...                
                
            मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार
                    मुंबई विद्यापीठाच्या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक...                
                
            जीवनावश्यक वस्तुंची पुरवठा लवकरच सुरळीत होणार
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची अजिबात कमी नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. संचारबंदी नंतर...                
                
            येत्या काळात हिंदू सण जोरात साजरे करण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन
                    मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही असा मी शब्द देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी...                
                
            
			










