कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी – अंबादास दानवेंची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर  विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया...

बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त...

केन्द्र सरकारनं घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचा लाभ गरीबांना होत नाही : अजित...

नवी दिल्‍ली : केन्द्र सरकारनं अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचा लाभ गरीबांना होत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळात आर्थिक फटका बसलेल्या...

अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप

आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख १० हजार ६९४ पास  पोलीस विभागामार्फत...

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे...

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत...

मुंबई : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची...

जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर...

राज्यात आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ११ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ४...

ग्रामीण भागातील स्तनदा व गरोदर मातांचे सोशल मीडियातून समुपदेशन

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम अंगणवाडी सेविका करताहेत कोरोना जनजागृती मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिक देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन

मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर...