‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार
                    मुंबई: मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास...                
                
            आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
                    मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा झाली. कोरोनाचं संकट दूर व्हावं, जनतेला पुन्हा आनंदी आणि...                
                
            महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी ; राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६...
                    मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
सध्या कोरोनाच्या...                
                
            बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचा निर्णय
                    १९ जणांना गट क व ड संवर्गात सामावून घेतल्याची कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांची माहिती
मुंबई : आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील...                
                
            ई-पीक पाहणी या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार – बाळासाहेब थोरात
                    मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी हा राज्यासाठी सुरू करण्यात आलेला व्यापक प्रकल्प असून या प्रकल्पामुळं शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं...                
                
            माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...                
                
            ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...                
                
            १२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार
                    
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु...                
                
            कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचे पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आवाहन
                    3 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी387 कोटीचे कांदा अनुदान
मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रति...                
                
            महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करावी – उद्धव ठाकरे
                    मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते काल यासंदर्भात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकीनाका...                
                
            
			










