राज्यात पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १४ टीम तैनात

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड-...

पेजावार स्वामी यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: उडुपी, कर्नाटक येथील श्री पेजावार अधोक्षज मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अयोध्या राम मंदिर तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य...

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पदी संजय राऊत यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं. राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने,...

विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. श्री.राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार...

उत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मविश्वास, अभ्यास, मनन आवश्यक : राज्यपाल

राज्यपालांनी युवकांना सांगितला उत्तम वाक्‍पटू होण्याचा मूलमंत्र मुंबई : उत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मव‍िश्वास व निर्भिडपणा महत्त्वाचा आहे. मात्र त्यासोबतच अभ्यास, श्रवण,मनन आणि चिंतनदेखील तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी...

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राज्यात शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं. राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी...

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या अनेक भागांमध्ये उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सातारा...

कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख ५६ हजार पास वाटप

३ लाख ३१ हजार व्यक्ती  क्वारंटाईन, ४ कोटी १० लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : लाकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख...

साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : साहसी उपक्रम धोरणाचा (adventure tourism policy) मसुदा पर्यटन  संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. धोरणाचा मसुदा संचालनालयाच्या  www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर...