राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ...
राज्यात काल एकाच दिवसात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० हजार ४४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ३७ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ पूर्णांक...
पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण
60 हजार हून अधिक युवकांना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त
मुंबई : राज्यातील सुमारे पावणेदोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60 हजारहून अधिक युवकांना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाला...
मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील शासनाच्या तयारीचा तसेच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला.
मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी नुकत्याच गठित...
इयत्ता १०वीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन...
नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...
श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक
मुंबई : श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे...
नागरिकांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेण्याच्या मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या सूचना
मुंबई : राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मदत व पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी राज्यातील पूर परिस्थितीविषयी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून...
विवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
मुंबई : विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे.
सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या...
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातल्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नक्षल शहीद सप्ताहाला विरोध दर्शवला आहे. गावात बॅनर लावून आणि घोषणा देत हा विरोध करण्यात आला. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत...











