पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार  पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश...

महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे.  निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात...

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्याला राज्य सरकारची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल स्वीकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आज हा निर्णय झाला. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष निर्णयामुळे ‘त्या’ दोन्ही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

मुंबई : परदेश शिष्यवृत्तीसंदर्भात दोन विद्यार्थिनींना भेडसावत असलेली समस्या जाणून घेतल्यानंतर विशेष बाब म्हणून या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात विशेष आदेश निर्गमित करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे...

मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष

मुंबई : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने...

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचे काम सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपासंबंधीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचं काम सुरु असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं...

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करुन १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकित  वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ...

महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित...

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार, तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान...