कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी...
राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल
मुंबई : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचा भाग म्हणून या धोरणाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव...
सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि...
राज्यातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, ५० टक्के क्षमतेनं आजपासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड नियमांचं पालन करून राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागा, अम्युझमेंट पार्क्स उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के...
शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावं असं आठवले यांचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम...
ओकिनावाची झेस्टमनीसह भागीदारी
ग्राहकांना सुलभ ईएमआय सुविधा देण्यासाठी आले एकत्र
मुंबई : ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर भर असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने भारताचे आघाडीचे एआय-संचालित ईएमआय फायनान्सिंग व 'बाय नाऊ, पे लेटर'...
मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२३ दिवसांवर
मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत काल शनिवारी दिवसभरात तब्बल १ हजार ९१९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ६४८...
पर्यावरण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं यात सहभाग घेतला.
अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं...
पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर साकारणार मूळ हेमाडपंती रुप
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ वैभव मिळवून देतानाच आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी ६१ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा आराखडा पुरातत्त्व विभागाच्या मदतीनं...
विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती...
मुंबई: राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून...











