कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं माळरानावरही भरपूर पाणी उपलब्ध करता येऊ शकतं – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काम केलं, की माळरानावर देखील पाण्याचं तळं फुलतं, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक पाणी दिनानिमित्त...

“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’; मुख्य सचिवांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्लास्टिकमुक्तीची शपथ

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने  ' स्वच्छता एक सेवा' हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा  त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज...

विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना विजयादशमी (दसरा) निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून...

निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

घरांसाठी दीड लाखाची, तर शेतीसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार असून कोसळलेल्या पक्क्या घरांसाठी दीड लाख रुपये, तर बहुवार्षिक...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

यावर्षी शिर्डी इथल्या साई मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्हा आणि तालुका प्रशासनानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या असून शिर्डी इथं श्री साई मंदीरात भाविकांना प्रवेश बंद केला आहे. या पार्श्वभूमीवर...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात

मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व...

राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी शहर तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली. पूर्णा, मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला. गंगाखेड शहरासह...