लॉकडाऊनच्या काळात राज्यात १९६ सायबर गुन्हे दाखल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर ने 196 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यामध्ये काही...

लॉकडाऊन काळात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : मुंबईतील कोळीवाडा, धारावी, भेंडीबाजार आदींसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या तसेच गर्दीच्या भागात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पोलिसांना आता आधुनिक  ड्रोनची मदत मिळणार आहे. या विशेष ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस...

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळाला नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यातील स्थिती, कोरोना विषाणूविषयीची खरी माहिती, तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती देणाऱ्या शासनाच्या...

राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र  त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख...

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबईसाठी स्वतंत्र समिती मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच...

राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांना पर्यटन संचालनालयाची मदत

५ पर्यटक मायदेशी परत, उर्वरित पर्यटकांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था मुंबई : देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने या काळात राज्यात अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी "अतिथी देवो भव" असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्याचा पर्यटन विभाग...

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

30 एप्रिलपर्यंत अहवाल मुंबई : कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयात अभिवादन

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयीन...

१२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ.आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली....

कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती -आरोग्यमंत्री

नवी दिल्ली : कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून या मृत्यूचं विश्लेषण करणं आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागानं मुंबई अणि परिसरासाठी तसंच उर्वरित...