परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त – पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती

सांगली जिल्ह्याला दिलासा प्रशासनाने केलेल्या काटेकोर अंमलबजावणीबद्दल अभिनंदन लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत अनावश्यक बाहेर पडू नका, धार्मिक स्थळांवर गर्दी करू नका सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण...

मार्डच्या मागण्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून तत्काळ दखल

मास्क, पीपीई किट उपलब्ध  औरंगाबाद : कोवीड-19 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) दाखल होऊ लागल्याने एन-95 मास्क, पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी मार्डच्या...

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे दिव्य जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, भूतदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो....

उद्धव ठाकरे यांनी ‘ताई’ म्हटले आणि मला माझा भाऊच खंबीरपणे पाठीशी उभा असल्यासारखे वाटले...

मुंबई :  ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला...

मंत्रालयात मास्क वापरणे बंधनकारक; अन्यथा प्रवेश नाही

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा...

‘लॉकडाऊन’मध्ये यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल; पालकमंत्री अमित देशमुख यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुंबई :  देशात  सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि  जमावबंदीचा आदेश लागू असताना 2 एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून काही व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची...

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही

जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा मुंबई : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे...

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत उद्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधणार संवाद

मुंबई : राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या  नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  या संदर्भातील  आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी 11:00  वाजता...

पंडिता रमाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : पंडिता रमाबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सुधारणावादी विचारांचं व  महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे स्मरण करून  त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. पंडिता रमाबाईंना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित...

महावीर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा; घरातच पूजा, प्रार्थना करण्याचे आवाहन

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा,...