सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी सीमा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावागावात पोचल्यानं गावकरी सतर्क झाले आहेत. त्यामुळे गावात नव्याने येणाऱ्यांची...
जनतेला भाजीपाला मिळेल; भाजीपाला वाहतूक विनाअडथळा सुरु राहील – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे....
केंद्र सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत; संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे...
‘पॅकेज’चे लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं...
राज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी; खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या...
डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे...
‘जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व्हावे’
मुंबई : कोरोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन...
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार – मुख्यमंत्री...
मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा...
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी - वारा आणि पाऊस झाला. या मुळे अनेक ठिकाणी रात्रभर विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे उशीरा पेरलेला...
कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची...
मुंबई : राज्य सरकारकडून दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर...
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई
मुंबई : राज्यात काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या...
कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची...











