कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात मुंबई : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी...

‘महावितरण’च्या ऑनलाईन सेवांचा वापर करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या...

मंत्रालयात निर्जंतुकीकरण अभियान

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले. आज सकाळी दहा वाजल्यापासून याची सुरुवात...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले मंदिरे बंद ठेवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर यासारख्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशृंगी देवीची...

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोविस तास चालणारी हेल्पलाईन केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, खोकला...

सज्ज रहा, मात्र घाबरु नका’ हा मार्गदर्शक मंत्र असावा, प्रधानमंत्र्याचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क देशांनी स्वेच्छेने योगदान देऊन कोविड-१९ आपत्कालीन निधी स्थापन करावा, असा प्रस्ताव प्रधानमंत्री मोदी यांनी मांडला. यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलसचं असेल असं ते म्हणाले....

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीपीएमएस) प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश देण्याची...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद; महाविद्यालये, विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा ३१...

मुंबई : राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड- १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व महाविद्यालये, विद्यापीठे दिनांक ३१ मार्च,२०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३१...

धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व धार्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोरोना विषाणूचे संकट टळल्यानंतर धार्मिक...

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे – आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण...

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे, असे स्पष्ट...