माथाडी कामगारांच्या घरकुलांची प्रक्रिया गतिमान करणार; मंडळाच्या नावावर छळवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई : माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला वडाळा व चेंबूर येथे शासनाकडून मिळालेल्या जमिनीवरील गृहप्रकल्पातील सदस्यांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, मंडळाच्या कार्यालयीन...
आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना
ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात...
मराठीचा आवाज केविलवाणा नाही; स्वाभिमान टिकविण्याचे काम सर्वांचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'इये मराठीचिये नगरी' कार्यक्रमातून विधानमंडळात मराठीचा गजर
मुंबई : मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधेयक करणारा ठरावही विधानसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं वि धेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकातील सूट देण्याची तरतूद या कायद्याला मारक...
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये राज्यातल्या खेळांडूची आगेकूच कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भुवनेश्वरमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये राज्यातल्या खेळाडूंची आगेकूच सुरुच आहे. पदक तालिकेमध्ये पुणे विद्यापीठाने अव्वल क्रम कायम ठेवला असून मुंबई विद्यापीठ ५ व्या,...
राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या १५-२० दिवसात पीक विम्याची रक्कम देण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतक-यांना 15 ते 20 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. ज्या 10 जिल्हयात विमा कंपन्या पोहोचलेल्या...
आरे वृक्षतोड प्रकरणात पर्यावरण प्रेमींवर झालेले गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरे वृक्षतोड प्रकरणात स्थानिक नागरिक, आदीवासी आणि पर्यावरण प्रेमींवर झालेले गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे घेऊ, असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलं आहे. आरे...
‘महाज्योती’ संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरला
मुंबई : महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
महाज्योती संस्थेमार्फत...
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून माहिती विभागाने अद्ययावत होण्याचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन
कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन
नवी मुंबई : माहितीच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आज कॅमेरा युगाचा अस्त होत असून मोबाईल युग सुरु झाले आहे. ही एक नवीन क्रांती असून...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु
68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड...











