गडचिरोलीमधील निवडणूक तयारी समाधानकारक – उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार
गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरा सुरु आहे. गडचिरोलीमध्ये...
सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांचे निर्देश
अमरावती विभागातील निवडणूक तयारीचा आढावा
अमरावती : निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी येथे...
३५२ सखी मतदार केंद्रात चालेल केवळ महिला राज!
मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे...
‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192...
३५२ सखी मतदार केंद्रात चालेल केवळ महिला राज!
मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे...
सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांचे निर्देश
अमरावती विभागातील निवडणूक तयारीचा निवडणूक उपायुक्तांकडून आढावा
अमरावती : निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार...
ऑनलाईन संकलित मजकुराच्या नियमनासंदर्भात चर्चा व्हावी – सरकारचे आवाहन
मुंबईत ‘चित्रपट प्रमाणन आणि ऑनलाईन मजकूर नियमन’ चर्चासत्राचे आयोजन
मुंबई : ऑनलाईन मजकुराच्या नियमनासंदर्भात संबंधितांच्या शंकांच्या निरसनासाठी सर्व संबंधितांमध्ये विस्तृत चर्चेची आवश्यकता असून, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रोत्साहन देत...
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत 'कोल्ड चेन'राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
मुंबई : ‘शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने...
प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’
मुंबई : प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर ' या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'विशेष निवडणूक वार्तापत्र' दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची...
४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...











