उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार...
विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं – डॉ. सुभाष सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष...
राज्यातल्या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं गौरव
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी होणाऱ्या मतभेदांमुळं गावकऱ्यांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित पंचायत राज पुरस्कार सोहळ्यात त्या...
खारघर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३ वर, तर १८ जणांवर उपचार सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : खारघर घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताचा त्रास झालेल्यांपैकी १८ जणांवर अद्याप उपचार सुरू असून...
मुंबई महापालिकेत २२७ प्रभागच ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागच कायम राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संख्या २३६ केली होती....
पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत...
विभागीय महारोजगार मेळाव्याचे २१ एप्रिल रोजी आयोजन
पुणे : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका...
अल्पसंख्याकांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष...
पुणे : अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकार लोककल्याणकारी योजना राबवित असून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राष्ट्रीय अल्पसंख्याक...
नागपूर विद्यापीठानं कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्यबळ तयार करावं- राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर विद्यापीठानं नुकत्याच स्थापन झालेल्या कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्यबळ तयार करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी...
दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात...











