सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये...

प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....

कॅन्सर हॉस्पिटल एका वर्षात तर वैद्यकीय महाविद्यालय दोन वर्षात पूर्ण होईल :पालकमंत्री

इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे 'डॉक्टर्स डे 'चे आयोजन चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हावासियांच्या सेवेत एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय, तर पुढील दोन वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती येणार आहेत. या परिसरातील गरजू, वंचिताची...

स्टार्ट अप आणि उदयोन्मुख उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कर प्रस्ताव

गुंतवणुकीला प्रोत्साहन नवी दिल्ली : संसदेत 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक कर प्रस्ताव जाहीर केले यामध्ये स्टार्ट अप आणि...

सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे,  अशा सूचना महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर...

एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...

राज्यात पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपे

सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८  रोपे राज्यात लागली....

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड' यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण...

अर्थसंकल्पीय भाषणात ‘नारी टू नारायणी’चा नारा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 'नारी टू नारायणी'चा नारा दिला. नारी टू...

विठुरायाच्या दर्शनाला आषाढी यात्रेच्यानिमित्ताने २४ तास सुरुवात

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना, पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता...