वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा – वनमंत्री सुधीर...

मुंबई : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजनेमुळे रुग्णांवर होणाऱ्या अतिरीक्त खर्चात मोठी बचत झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत देशभरातील...

शासनानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची अंबादास दानवे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते आज औरंगाबाद इथं पत्रकार...

शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 पुणे : कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करावी आणि येत्या जूनपर्यंत यासंबंधीची सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे उच्च...

देशातल्या १० लाख नागरिकांना रोजगार देणाऱ्या महारोजगार मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० लाख बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या महा रोजगार मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या विविध विभागात...

येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या...

गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली....

”दिवाळी सण फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत” – पोलीस उपायुक्त...

''अंध बांधवानी अधिक सतर्क रहात स्वतःची काळजी घ्यावी'' - पोलीस सह. आयुक्त आनंद भोईटे पिंपरी : ''दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत आहे. हा...

भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...

इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या यानामध्ये ग्रहांमधील संशोधनात महत्वपूर्ण असलेल्या अधिक शक्तीशाली लूनर रोवरही...