मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद
मुंबई : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि.१६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया...
शेतकरी आंदोलनांत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची अजित पवार यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री...
केंद्र सरकारकडून विविध धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज 2022-23 हंगामातल्या सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह...
बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक...
जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या...
चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातल्या चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे. चट्टोग्रामजवळ कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत मौल्यवान जीवितहानी झाली.
अनेक...
क्रेडिट कार्डवरुनही आता UPI पेमेंट करता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात अर्धा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या ३ दिवस सुरू असलेल्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज हा निर्णय...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन
मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....
भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ लष्करी सराव बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ हा संयुक्त लष्करी सराव काल बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु झाला. ५ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या या सरावाची ही १०...
राज्यसभेतल्या ६ जागंसाठी राज्यात ७ उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार रिंगणात असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपापल्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करत आहेत....











