युक्रेनमध्ये युद्धविराम करुन राजनैतिक मार्ग आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची भारताची भूमिका – डॉ....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षाबाबात भारताची भूमीका स्पष्ट असून ताबडतोब युद्धविराम करुन राजनैतिक मार्ग आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु करावा यावर भारताचा भर असल्याचा परराष्ट्र मंत्री डॉ....
हुनर हाट मेळ्याला लाखो लोकांनी दिली भेट – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात सुरु असलेल्या चाळीसाव्या हुनर हाट मेळ्याला मुंबई आणि परिसरातल्या लाखो लोकांनी भेट दिली असून ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, असं केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री...
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र हे आम्ही कदापिही होऊ देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना...
भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे...
देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा – राज्यपाल...
मुंबई : आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्रमाणपत्र श्री. कोश्यारी...
आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युईटीचे ४८३ कोटी रुपये क्लिकसरशी थेट खात्यात जमा
मुंबई : “आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल,...
लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्राचं खेरी जिल्हा कारागृहात आत्मसर्मपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा यानं आज लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात आत्मसमर्पण केलं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आशिष मिश्राला या प्रकरणी...
किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचा आजपासून आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून 'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही मोहीम...
चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे तिथे अतिदक्षतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे, परिस्थिती गंभीर बनली असून तिथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड संसर्गाचा केंद्रबिंदू शांघाय शहर आहे. आणि तिथे आणखी...
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल...











