आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे. पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव या नावानं येत्या 17 एप्रिलपर्यंत हा...
देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं – एम.व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकासाकरता पंचायत राज व्यवस्थेचं सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ‘शाश्वत विकासाची उद्दिष्ट, स्थानिक पातळीवर’ या विषयावर पंचायत राज मंत्रालयानं नवी...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इत्यादी मान्यवरांनी आज...
अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरु झाली. येत्या ३० जून ते ११ ऑगस्ट या काळात यंदाची अमरनाथ यात्रा सुरु राहणार असून जम्मू-काश्मीर बँक, पंजाब नॅशनल...
राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...
विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...
राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस असल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडण्यात आल्यानंतर, शैक्षणिक संस्थांमधील बनावटगिरीच्या या प्रकरणाच्या तपासासाठी औरंगाबाद खंडपीठानं माजी न्यायमूर्ती पी...
पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
मुंबई (वृत्तसंस्था) : पाळीव प्राण्यांच्या आजारांचं वेळेत निदान करण्याच्यादृष्टीनं पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या जिल्हा पशुवैद्यकीय...
देशभरात खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सशुल्क वर्धक मात्रा द्यायला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून खासगी लसीकरण केंद्रांवर १८ पेक्षा अधिक वयाच्या पात्र लाभार्थ्यांकरता कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेसाठीचं लसीकरण सुरु झालं. ज्यांचं वय १८ वर्षापेक्षा जास्त...











