देशाच्या सरहद्दीवरच्या आव्हानांचा सामना संरक्षणदलं समर्थपणे करतील असा संरक्षणदलप्रमुखांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपात युद्ध सुरु आहे, चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य तैनात केलं आहे तर दुसऱ्या बाजूला शेजारी देशांत आर्थिक आणि राजकीय समस्या आहेत यामुळे भारतासमोर वेगळी...

भारताबरोबर शांततामय आणि सहकार्याचे संबंध वृद्धिंगत करायला पाकिस्तान उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताबरोबर शांततामय आणि सहकार्याचे संबंध वृद्धिंगत करायला पाकिस्तान उत्सुक असल्याचं पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री मोहम्मद शाहबाझ शरीफ यांनी म्हटल्याचं पाकिस्तानची वृत्तसंस्था बिझनेस रेकॉर्डर नं म्हटलं आहे....

२ उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी एस एल वी सी- ५३ या मोहिमे अंतर्गत देशातल्या स्टार्टअप मध्ये उभारणी झालेल्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे अवकाश क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र...

हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य...

देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महिलांचं प्रत्येक क्षेत्रात असलेलं योगदान अमृत महोत्सवी वर्षात आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी देशातल्या नागरिकांना विश्वास आणि बळ देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  खरीप हंगामापूर्वी  जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या....

जी-२० कार्यक्रमामध्ये खासदारांनी सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० हा कार्यक्रम सरकारी नसून भारताचा कार्यक्रम असल्यानं सर्व खासदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. ...

भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचं भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव...

दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी आणि त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची घोषणा आज भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केली. सध्या, ठेवीदार आणि...

प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...