देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...
‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी ; १२५ कोटींचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित...
महिला बचतगटांसह अनुसूचित जाती-जमातीच्या सक्षमीकरणासाठी रोजगार निर्मितीला गती
‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित
मुंबई : ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील...
राज्यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फर्ग्युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित "चरैवेति !चरैवेति!!"(जर्मन अनुवाद) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ...
जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...
वायू चक्रीवादळ-भारतीय नौदलाची तयारी
नवी दिल्ली : वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने गुजरातच्या प्रशासनाबरोबर समन्वय साधून सर्व तयारीचा आढावा घेतला. मुंबई स्थित पश्चिमी नौदल कमांड गुजरातमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. चेन्नई, गोमती...
देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल सलग चौथ्या दिवशी सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...
राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी आज दुपारी...
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही – मे.सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली - आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न...
राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत
मुंबई : कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या...
प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पर्यावरण...







