भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे...

राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन

मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व...

देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज कोरोना प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्यावर्षी १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्यांवर कारवाई करण्याचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विरोधी पक्षनेत्यांच्या मागण्यांवर कारवाई करावी, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे....

पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने...

कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी राज्य शासनाचे व्यापक प्रयत्न – राज्यपाल भगत...

मुंबई : कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनामार्फत अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. राज्याने केलेल्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटना या...

पंतप्रधानांनी साधला केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथे केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि डॉ. जितेंद्र...

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार...

महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...