आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शुभेच्छांसाठी केवळ सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन मुंबई : दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे....

देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या...

जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. २४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या 'ॲग्रो व्हिजन' या...

कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग

15 लाख 76 हजार दूरध्वनी 4 लाख 59 हजार संदेश 6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज 10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट वापरकर्ते मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत...

महिला दिनानिमित्त विशेष सभांचं आयोजन करावं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. या सभांमध्ये पोषणपंचायत,...

निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्हा तयार आहोत. राज्यकीय पक्षाांनी नेहमीच निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असं मत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन...

आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्याबाबत छाननी प्रक्रिया सुरु – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्यांबाबत माहिती मागविली असून त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र...

महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री...

लॉकडाऊनमुळे खलाशी आणि कर्मचारी बोटींवर अडकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी भागातले जवळपास ७०० ते ८०० मच्छीमार,  खलाशी आणि कर्मचारी समुद्रात १० ते १५ बोटींवर अडकले आहेत.  इतर भागातले काहीजणही या बोटींवर...

शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावं असं आठवले यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम...