आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना...
सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे – डॉ.भारती पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी...
निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देसाई या प्रेस कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
न्यायमूर्ती...
कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...
विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने २०२०-२१ चं शैक्षणिक वर्ष ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला एक ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत....
कृषी ऊर्जा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा कृषी अभियान ॲपचे लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून धाडसी पाऊल उचलले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते काल वर्षा निवासस्थानी कृषीपंप वीज...
५ लाख ५२ हजार ६३७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा
मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे ते 29 मे 2020 या काळात 5 लाख 52 हजार 637 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात 58...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
कोरोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करताना हलगर्जीपणा होऊ न देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस...
राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं फेरबदल होणं आवश्यक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५...











