केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान – पणनमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. श्री. पाटील म्हणाले,...

एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली. या...

बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे. अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि...

आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना...

केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली सायकल रॅली नागपूरहून दिल्लीकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅली आज नागपूरहून दिल्लीकडे रवाना झाली. ही सायकल रॅली काल नागपुरात दाखल...

राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा...

खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ या खरीप विपणन वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानें बुधवारी घेतला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि...

२०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत देशातल्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामात चांगली प्रगती करून दाखविली आहे. मंत्रालयाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात...

चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातल्या चट्टोग्राम इनलँड कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत बळी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे.  चट्टोग्रामजवळ कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत मौल्यवान जीवितहानी झाली. अनेक...

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...