कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून व्यवसायात यशस्वी झालेल्या तरुणांकडून मदत
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले...
लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...
कुठल्याही प्रकारची टाळेबंदी करुन राज्य ठप्प करायचं नाही- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणूपासून राज्य कायमचं मुक्त करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला काम बंद करायचं नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजीरोटी बंद करायची...
अमेरिकेनं युक्रेनला संहारक शस्त्रसाठा पुरवू नये आणि रशिया तसंच युक्रेनही अशा शस्त्रांचा वापर करू...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनला अतिरीक्त लष्करी मदत म्हणून संहारक क्लस्टर बाँम्बसाठा पुरवला जाणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. या संहारक शस्त्रसाठ्यावर अमेरिकेच्या प्रमुख मित्रदेशांसह इतर १०० पेक्षा जास्त देशांनी...
राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
मुंबईतल्या अँटिला स्फोटक प्रकरणी एनआयएकडून पोलीस निरीक्षकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे....
कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...
सर्व खबरदारी घेऊन, विचार विनिमय करुन शाळा सुरू केल्या जात असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या पूर्वप्राथमिक वर्गापासूनच्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि...
लॉकडाऊनमध्ये बेघर, निराश्रितांसाठी शिवभोजन थाळी ठरतेय वरदान; चंद्रपूर जिल्ह्यात दररोज १३०० फूड पॅकेटचे वाटप
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या...
मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी...











