कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम...
विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवण्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा, असं विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. कोरोना...
सहा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.
प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर...
सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार
मुंबई :- इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.
एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या...
महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ
पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ...
विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत...
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार – कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांची घोषणा
मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा संघटनांच्या कर्मचाऱ्यांना, २५ लाख...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा संघटनांच्या कर्मचाऱ्यांना, २५ लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन...
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोणावरही अन्याय होऊ न देता मराठा आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात सांगितलं. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत आझाद...
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विक्रमी पाचव्यांदा अजिंक्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 19 वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला आणि विक्रमी पाचव्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्यात प्रथम...











