पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती   मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची पाच वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. पिकासंदर्भातली शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेला...

ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराग अग्रवाल यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला असून त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून...

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला. प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी...

उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नये, त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या...

येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या...

संरक्षण, सुरक्षा, संपर्क आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याचा भारत आणि इंडोनेशियाचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं  परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रत्नो मरसुदी यांच्यात...

अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीत होणारं शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. अखिल भारतीय...

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन; अध्यक्षपदी न्या. श्रीहरी डावरे यांची नियुक्ती

मुंबई : राज्य शासनाने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे गठण केले असून अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्रीहरी पी. डावरे यांची नियुक्ती केली आहे. गृह विभागाने या नियुक्तीच्या अनुषंगाने अधिसूचना जारी...

गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव यांना जैविक वारसा क्षेत्र घोषित करणार – वनमंत्री संजय...

मुंबई : गणेशखिंड उद्यान पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक...