राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच...

संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही मुंबई : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या...

सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या...

भारत-ब्रिटन विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत-ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे, त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे...

महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले

पिंपरी : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसैनिक काम करीत आहेत. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर पुढील आदेशापर्यंत सुनावणी घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भातल्या याचिकांची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती उध्दव...

श्रमिक विशेष रेल्वे गाडीसाठी मागणी प्रलंबित नाही, मागणी असल्यास राज्य सरकार व्यवस्था करेल –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातून बाहेर आपल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाडीसाठी आता काहीही मागणी प्रलंबित नाही, आणि मागणी आली तर राज्य सरकार त्यासाठीची व्यवस्था...

‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘आशा’ गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार...

देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून वेळोवेळी आढावा मुंबई : देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी,...

यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन...