संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.  राज्यसभेत...

गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार,चालकांना प्रशिक्षण हे चालकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही उत्तम वाहनचालक कौशल्य आणि रस्ते नियमावलीचे ज्ञान पुरवत असते. वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे –...

पुणे : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करण्‍याचे आवाहन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी पुणे...

देशातल्या सुरक्षा उपाययोजना

नवी दिल्ली : पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्यांच्या सूचीतले विषय आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे. देशातल्या महिला...

देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने अंमली पदार्थ नष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने ४४ हजार किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा ठिकाणी हे पदार्थ नष्ट करताना दूरस्थ पद्धतीनं...

देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोहचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज – अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं ग्रामीण सहकारी...

देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या...

राज्यात २४ ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताहाचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने २४ ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते काल सायंकाळी नाशिक...

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात ‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई...

लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका बारामती : प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका....