‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित – ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...

देशात रूग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण २० पूर्णांक ५७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ७७ असून गेल्या चोवीस तासात ४९१ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी आज दिली....

जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता करारावर २८ देशांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, अमेरिका, ब्रीटन आणि युरोपीय संघासह २८ देशांनी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रातल्या पहिल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात उद्भवणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्व देश एकत्र...

कामगारांच्या रोजगार निर्मितीसाठी अनेक उपाययोजना केल्या – केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांसह अन्य कामगारांच्या कल्याणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारनं अनेक अभूतपूर्व उपाय योजले आहेत, असं कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज...

राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान उद्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ’ उद्घाटनपर भाषण करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ' उद्घाटनपर भाषण करणार आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि...

राष्ट्रीय एकता दिवसाच्या आयोजनाची तयारी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३१ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या आयोजनाची तयारी पूर्ण होत आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या ७००...

जलयुक्त शिवार योजना यशस्वीच

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेविषयी कारण नसताना चुकीची माहिती दिली जाते. असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात नव्हती 2014 मध्ये 70.2 टक्के पाऊस होता. तेव्हा...

फिरत्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनजागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता...

५१ लाखांहून अधिक लाभार्थींना अन्नसुरक्षेचा लाभ – अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची...

मुंबई : राज्यात आतापर्यंत 51 लाखांहून अधिक लाभार्थींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला असून यासाठी राज्य शासनाने 2,800 कोटी रुपये खर्च केले आहेत. औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व...