नाशिकजवळ भीषण बस अपघातात १२ जणांचा मृत्यू, ३१ जण जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमध्ये पहाटे झालेल्या बस आणि ट्रक अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत.  मृतांमधल्या ४ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं. खासगी...

सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँक, एडीबी बॅंक प्रतिनिधींची सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थिती पाहणीनंतर बैठक मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन...

आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका...

ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले मंदिरे बंद ठेवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतले सिद्धीविनायक मंदिर, मुंबादेवी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर यासारख्या देवस्थानांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं श्री सप्तशृंगी देवीची...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...

पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मुंबईत अटक

मुंबई (वृत्तसंस्था): रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातले कावीर इथले रहिवाशी आणि वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना आज रायगड...

राज्यात जून महिन्यात आतापर्यंत १६ लाख ३३ हजार ६६४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री...

२७ लाख ६८ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचेही वाटप मुंबई : राज्यातील ५२ हजार ४३८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे १ जून ते १६ जूनपर्यंत राज्यातील ८१ लाख...