देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं विमान कंपन्यांना आता, ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के...

संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

पुणे : विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशन च्या वतीने आयोजित...

पिंपरी चिंचवड शहरामधिल सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करावेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी अद्यापही रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे ताबडतोब थांबवून सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करुन द्यावेत आणि आजपर्यंत झालेल्या या कामांचे...

‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

मुंबई : महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची अधिक माहिती अशी, महाराष्ट्र...

महाराष्ट्र करतोय ‘कोरोनाशी दोन हात’

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाशी लढा सुरू आहे. हा लढा सुरू असताना त्यात मिळणारे यश, त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल खेळांच्या राज्यस्तरावरील स्पर्धांच्या बक्षिसांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देणार-...

मुंबई (वृत्तसंस्था) : कुस्ती, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल या खेळांच्या राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ७५ लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढच्या वर्षीपासून १ कोटी रुपयांपर्यंत केला जाईल,...

माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून काम करावे : हेमराज बागूल

धुळे : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे...

२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : देशाला यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असून २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुरंदर तालुक्यातील खळद येथे राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ पुणे : नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व...

पिंपरी चिंचवडमध्ये उभी राहणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी

मुंबई : पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन...