रितेश अग्रवाल यांची व्हेंचर कॅटलिस्टसह हातमिळवणी

देशातील वाढत्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आले एकत्र मुंबई : भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टिम आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी रितेश अग्रवाल हे सल्लागार म्हणून काम करतील तसेच यासाठी देशातील सर्वात मोठ्या इन्क्युबेटर,...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत आज कामकाज सुरु...

सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...

जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी चकमकीत मारले गेल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे....

भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी औरंगाबाद येथे अतिरिक्त प्राधिकरण स्थापणार

मुंबई : राज्यात भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापना करताना नागरिकांना वाजवी भरपाई मिळण्यासह संबंधित प्रक्रिया पारदर्शक करण्याचा हक्क देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, कोकण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महापालिकांच्या कोरोना उपाय योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य...

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र...

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात...

मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करण्याच्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून उचित कार्यवाही करण्यात यावी तसेच मराठा अक्करमाशी, साळू मराठा, वायंदेशी मराठा यांची कुणबी असल्याबाबतची...