आदिवासी जिल्ह्यातील मुलांना न्यूमोनियाच्या लसीकरणासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : आरोग्याच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वस्त करतानाच पाच आदिवासी जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे...
पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार...
नवी दिल्ली: पुणे जिल्ह्यास भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुरस्कार
आज केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर, यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,...
गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी गेल्या 3 वर्षात 271 कंपन्यांविरोधात कारवाई – वित्तमंत्री
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींनुसार 2016-17 या वर्षात 95 कंपन्यांविरोधात 2017-18 मध्ये 101 कंपन्यांविरोधात आणि 2018-19 मध्ये 75 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. केंद्रीय...
नवी दिल्लीत फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी दिलेल्या मर्यादेचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. सरकारी...
आमदार लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या; खासदार श्रीरंग बारणे यांचे चिंचवडच्या...
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे...
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कृतिदल...
मुंबई : कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकांचा मृत्यू झाल्यास त्या बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांना न्याय्य हक्क मिळावेत आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी जिल्हा कृतिदल स्थापन करुन त्याअंतर्गत...
राज्यपाल आज रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. राज्यपालांनी रागगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामधल्या तळिये गावाला भेट देऊन त्यांनी दरड दुर्घटनेत मृत...
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं...
कांदा साठवणूकीबाबतचे सुधारित आदेश जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे.
केंद्राने कांदा साठवणूकीच्या मर्यादेत...
लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...