राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात...

राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...

बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही. त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २००५ माहिती जनतेला...

भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हावा हेच आत्मनिर्भर भारत अभियानाचे उद्दिष्ट – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत चढ उतार य़ेऊनही आर्थिक सुधारणांची गती चांगली असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते आज फिक्की, अर्थात...

आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी...

२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “पाणी प्या, निरोगी राहा” उपक्रम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 'पाणी प्या – निरोगी राहा" असे या उपक्रमाचे नाव...

महाराष्ट्राला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार – माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या...

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक  वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची पोलंडला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल युक्रेन सीमेपासून तासभरच्या अंतरावर असलेल्या पोलंडमधल्या जेशो शहराला भेट दिली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यांच्या पार्श्र्वभूमीवर पूर्व युरोपातल्या त्याच्या...