१६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं इस्त्रायलच्या शस्त्रास्त्र उद्योगाशी भांडवली संपादन करार केला असून यानुसार सुमारे ८८० कोटी रुपयांच्या तब्बल १६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार...
अभिनेत्री रकुलप्रीत सिंह अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या कार्यालयात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आज सकाळी मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली...
मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम
नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...
शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करा – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करावी आणि येत्या जूनपर्यंत यासंबंधीची सर्व कामे पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे उच्च...
आपल्या विरोधातला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला – डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्या विरोधात...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून २०२३ रोजी
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी...
महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नाही – बाळासाहेब थोरात
नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नसल्याचं, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट...
भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठीच्या मार्गांबद्दल चर्चा
नवी दिल्ली : भारत-कॅनडा आयसी-ईम्पॅक्टस वार्षिक संशोधन परिषदेत सध्याचे आंतरराष्ट्रीय संबंध, विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी सामायिक करणे आणि सरकार आणि संस्थांमध्ये नवीन सहकार्यासाठी प्रोत्साहन देणे या घटकांना मजबूती देऊन दोन्ही...
भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं येत्या २०३० साला पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय रिकाम्या भूखंडांवर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार...