देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या...
बेळगाव-कारवार सीमाभागातल्या नागरिकांना प्रधानमंत्र्यांनी न्याय द्यावा, उपमुख्यमंत्र्यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाभागातल्या नागरिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून तो थांबवून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे...
मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच...
रितेश अग्रवाल यांची व्हेंचर कॅटलिस्टसह हातमिळवणी
देशातील वाढत्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आले एकत्र
मुंबई : भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टिम आणि तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी रितेश अग्रवाल हे सल्लागार म्हणून काम करतील तसेच यासाठी देशातील सर्वात मोठ्या इन्क्युबेटर,...
देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे.
हे प्रयत्न...
आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे गाडीचा समावेश आहे. ही गाडी 5,6,8,11,12 आणि 13 जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा...
राज्यपालांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तमाम महाराष्ट्रप्रेमींनी याविरोधात...
अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२० : पाच वर्षात १७ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट – ऊर्जामंत्री डॉ....
मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्यशासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण- २०२० ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी...
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…!
अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविताना जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे आपापल्या गावी न जाऊ शकलेले श्रमिक कामगार मोठ्या संख्येने अडकले वा...











