मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काेरोनाच्या युद्धात जनता आणि सामाजिक संस्थाचा सहभाग असावा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या वाहनांचे...
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य टिकवणं गरजेचं – आंतरधर्मीय परिषदेत सर्वधर्मीय नेत्यांमध्ये एकवाक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमधे सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक...
कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक जीवनशैलीसाठी उपक्रम- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे : कोविड किंवा कोरोना म्हटलं की रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांच्या मनात भीती निर्माण होते. वास्तविक पहाता कोरोना हा काही जीवघेणा आजार नाही. वेळेवर उपचार घेतले तर कोरोनावर मात...
अबकारी अनुज्ञप्ती नूतनीकरण शुल्क भरण्यास मुदतवाढ
३० सप्टेंबर २०२० पर्यंत ५० % तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत उर्वरित ५० % रक्कम भरण्याची मुभा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचा...
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन
शाळा सुधार कार्यक्रमामुळे जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल - अजित पवार
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन करण्यात आले....
विमान सेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारनं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
एअर इंडिया वगळता...
विमान रद्द झाल्यास अथवा विलंब झाल्यास प्रवाशांना देय असणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे जारी नागरी हवाई वाहतूक आवश्यकता (CAR) तरतुदींच्या कलम 3, मालिका एम, भाग 4 मधे, " प्रवाशांना प्रवेश मनाई केल्यास, किंवा विमान रद्द अथवा...
क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन
मुंबई :- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांनी समाजातील अज्ञान, अनीती, अंध:श्रद्धा, व्यसनाधीनता, जातीव्यवस्थेसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. समाजात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्य आणि अहिंसा हाच खरा...
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत सदनाचं काम वारंवार बाधीत झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं. दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रेससह...
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. निवडणुकांमुळं होणाऱ्या गर्दीमुळं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
हा संसर्ग रोखण्यासाठी...











