हायड्रॉक्सीक्लोरोक्वीने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही : WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे. काही पालकांनी मंडळाकडे,...

राज्यात इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा...

एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्र्पती पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेन्नईत 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' पुस्तकाचे प्रकाशन केले. उपराष्ट्रपती म्हणून एम. व्यंकय्या नायडू यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित हे पुस्तक...

‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

मुंबई :  मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...

राज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने शिवभोजन योजना सुरु केली. राज्यात...

बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात...

भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...

स्वयंसाशित आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येणार एमजी ग्लॉस्टर

फॅटीग रिमाईंडर सिस्टम, लेन डिपार्चर वॉर्निंग वैशिष्ट्याचाही असणार समावेश मुंबई : लक्झरी कार ब्रॅंड क्षेत्रात आता एमजी कार मोटर्स आपल्या नव्या उत्पादनासह प्रवेश करत आहे. ग्लॉस्टरच्या माध्यमातून स्मार्ट मोबॅलिटीसह (अद्ययावत...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...