विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक वाढल्याने जिल्ह्यातील साठवणूक क्षमता वाढविण्याचे अन्न व नागरी पुरवठा...

मुंबई :  विकेंद्रीत खरेदी योजनेंतर्गत धानाची आवक जास्त झाल्याने गोदामाची कमतरता भासत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूच्या जिल्ह्यातील गोदामांचा वापर करण्यात यावा तसेच, जिल्ह्याप्रमाणे साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश...

सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना फटकारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख  ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा, या न्यायालयाच्या आदेशाला दिलेली स्थगिती दूरसंचार विभागानं उठवली आहे. या आदेशाचं पालन या कंपन्यांनी...

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री...

केंद्र सरकारच्या विरोधात टपाल कामगार संघटनेंचा विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप

पिंपरी : टपाल कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 28 व 29 मार्च 2022 रोजी केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला. या संपामध्ये पिंपरी चिंचवड मधील टपाल कामगारांच्या सर्व मान्यताप्राप्त...

एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं समर्थन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत...

विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता अधिकाऱ्यांची नियुक्ती –...

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना...

गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेन भिवंडीहून रवाना

ठाणे : केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष...

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३५ हजार पासचे वाटप

६ लाख ४७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन; ५ कोटी ७९ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,३४,५४९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच...

लॉकडाऊन काळात ४५३ सायबर गुन्हे दाखल; २३९ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४५३  गुन्हे दाखल झाले असून...

विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी (आरएससीओई) आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताह

पुणे : विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त, विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (एक स्वायत्त संस्था, एसपीपीयूशी संलग्न) पुणे यांनी 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत महावितरण,...