पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; राज्य नियामक आयोगाची घोषणा
मुंबई : महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही...
कर्तव्य सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दोन बरे झालेले मनोरुग्ण पोहचले आपआपल्या घरी
पुणे: मागच्या आठवड्यात कर्तव्य सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा अलकाताई गुजनाळ ह्यांना येरवडा हॉस्पिटलमधून फोन आला ,’ ताई ,दोन महिला आहेत त्यांचा उपचार झाला आहे ,आणि आता त्या पूर्णपणे बर्या झालेल्या...
देशात आतापर्यंत ७ कोटी ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या सुमारे ७ कोटी ६० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.हा टप्पा अवघ्या ७८ दिवसात गाठला असून अत्यंत वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये...
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड
चार महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी...
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा...
मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नाही – कौतिकराव...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ....
राज्यात गारठा वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गारठा वाढत आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तिसऱ्या दिवशीही कायम असून आज पहाटेचं तापमान साडेपाच अंश सेल्सिअस इतकं होतं. शहर आणि जिल्ह्यात थंडीचा जोर...
नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून...
पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र...
आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क
‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत...