पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा...
पूरबाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या सूचना
सांगली : पुरामुळे बाधित झालेली घरे राहण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पूर बाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांच्या टीम तयार करण्यात...
राज्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांमधे ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज...
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...
ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर...
विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याकरिता राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे....
मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य...
लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्राचं खेरी जिल्हा कारागृहात आत्मसर्मपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा यानं आज लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात आत्मसमर्पण केलं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आशिष मिश्राला या प्रकरणी...
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना...
आरोग्य आणि पोषण विषयी महात्मा गांधीजींच्या विचारांना पुन्हा उजाळा देण्यासाठी वेबिनार मालिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे राष्ट्रीय नॅचरोपॅथी संस्था (एनआयएन) 48 दिवसांच्या वेबिनारची मालिका आयोजित करीत आहे....