नारी शक्तीचा अंगार निमाला!
स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व स्त्रियांना मिळाल्याचे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळात...
संघभूमीत ‘समृद्’ सल!
सत्तेचा समन्वय, कालबद्ध मागोवा, अखंड दौरे आणि अथक मेहनत या चतु:सूत्रीने भाजपाला विधानसभेत सलग दुसऱ्यांदा सत्तास्थानी आणून ठेवले. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात नागपुरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यश मिळाले. संघवर्तुळाचे...
सायबर क्राईमची वाढती व्याप्ती !
ट्रु कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवण्याचे प्रकार या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ़या प्रमाणात अनुभवायला मिळाले. विवाहविषयक संकेतस्थळे, फेसबुकवरील प्रोफाईलचा वापर करीत अशाप्रकारची फसवणूक केली जाते. सध्या ट्विटर,...
गणेशोत्सवाचा आनंद
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे पिढ्यानपिढ्या साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांतून दिसून आले आहे. वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त करणं, एकमेकांसोबत वाटणं, हे वरदान मनुष्यप्राण्याइतके इतर कोणातही ठळकपणे दिसून येत नाही....
राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर शहिदांना आदरांजली
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी श्रीनगर येथे जाऊन चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपतींचा...
सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत एका...
निवडणूकपूर्व खैरात
सरकारी निर्णयांना खैरातीचा वास येऊ लागला, की निवडणूक जवळ आली असे खुशाल समजावे. अशावेळी सरकारचा हात ढिला सुटतो आणि जनता जनार्दनाची अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होते....