मंदीच्या ठिणग्या

मंदीचे चटके काही काळ दुर्लक्षिता येतात पण फार काळ सहन करता येत नाहीत. या चटक्याने भल्याभल्यांचा मेद वितळतो आणि मेंदू ताळ्यावर येतो. याचा थेट गोरगरीबांच्या पोटाच्या आगीशी संबंध असल्याने...

स्वप्नांच्या गावा जावे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला येथून होणाऱ्या भाषणाला एक नवे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्यांचा आगळा वेष, त्यांचे नंतर मुलांमध्ये मिसळणे, अनेक नव्या घोषणा करणे, राजकीय...

सात्त्विक आणि लढाऊ

सुषमा स्वराज यांनी केवळ ते टिकविले नाही तर आपली उंचीही सतत वाढवत नेली. राजकीय आणि सार्वजनिक चारित्र्य जपले. देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात आपली सात्त्विक, न्यायप्रिय आणि लढाऊ छबी कायमची...

मुस्लीम महिलांच्या पंखांना मिळाले बळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यसभेतही ‘तिहेरी तलाक बंदी विधेयक २०१९’ संमत करून घेतले. ९९ विरुद्ध ८४ मतांनी संमत झालेल्या या विधेयकावर राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतरीत होण्याचा...

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्ती

विधेयके पारित करण्याच्या बाबतीत अडथळा ठरलेल्या राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सरशी साधली. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नाट़यमय आणि तणावपूर्ण ठरलेल्या गदारोळानंतर माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक आवाजी मतांनी मंजूर झाले. तत्पूर्वी,...

राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर शहिदांना आदरांजली

नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी श्रीनगर येथे जाऊन चिनार कॉर्प्स स्मृतीस्थळावर या युद्धात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपतींचा...

मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?

मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय? आंतरराष्ट्रीय नियमांबरोबरच वारंवार शस्त्रसंधी आणि युद्धनियमांचे उल्लंघन करीत, दहशतवादाला खतपाणी घालत भारताच्या सीमेवर सातत्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चांगलाच धडा...

मान्सूनचे गणित बिघडले

जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय झालेला असतो. यंदा अद्यापही मान्सूनचा प्रवास...

बळीराजा अस्वस्थच..!

एकीकडे शेतकरी आत्महत्या, शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न यांची गुंतागुंत वाढत चालली असतानाच ऐन पावसाळ्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही संपताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो आहे. अनेक गावांमध्ये...

मराठा समाजाला न्याय!

महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून मराठा समाजाच्या मागणीवरून ढवळून निघाले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कालच्या निकालामुळे ते निवळण्यास मदत होणार आहे. या समाजाला आरक्षण देण्यास...