नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.

प्रभाव:

यातून दोन्ही देशांदरम्यान न्यायिक, इतर कायदेशीर, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील सहकार्याला बळकटी मिळेल.