नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टपाल जीवनविमा आणि ग्रामीण टपाल जीवनविमा यांचे हप्ते भरण्याची मुदत ३० एप्रिल २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यासाठी कुठलंही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. पोर्टलवर नोंदणी असलेल्याग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं हप्ता भरण्याचा सल्ला टपाल विभागानं दिला आहे.