Home ताज्या घडामोडी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली भाजीपाला दुकानं ४ दिवस बंद ताज्या घडामोडीमहाराष्ट्र वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली भाजीपाला दुकानं ४ दिवस बंद By Ekach Dheya - April 6, 2020 226 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिबंधासाठी उपाय म्हणून लावलेल्या टाळेबंदीचं उल्लंघन वारंवार होत असल्याचं दिसत असल्यानं वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातली सर्व भाजीपाला दुकानं आजपासून ४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा