मुंबई (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाचा मुंबई आणि कोकणाला असलेला धोका टळला, पुढच्या टप्प्यातही धोक्याची तीव्रता कमी होणार, हवामान विभागानं दिली माहिती.

निसर्ग चक्रीवादळामुळं राज्यावरआलेल्या संकटाची तीव्रता आता कमी झाली आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला असलेलाधोका आता ओसरला आहे. हे वादळ आता वेग कमी करत हे वादळ पुणे, नाशिकमार्गे उत्तरमहाराष्ट्राकडे मार्गक्रमण करेल.