मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला. त्यातून एकूण ४५ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ३३ लाख ४४ हजार रुपये किमतीचा सव्वा तीन क्विंटल गांजा होता. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.