मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला.

या नुसार खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर फळबागा, बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वाटप केली जाणार आहे.