नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द करावा आणि फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना केली आहे.

वीज ग्राहक तसंच त्यांच्या संघटनांनी ४ फेब्रुवारीपासून आयोगासमोर मोठ्या संख्येनं हरकती दाखल कराव्यात, असं आवाहन त्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केलं आहे.